gtag('js', new Date());
Mahayuti first meeting
Mahayuti first meeting: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीच्या(Mahayuti) पुणे जिल्हास्तरिय पहिल्याच मेळाव्याला महायुतीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका एकदिलाने, ताकदीने लढण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.भारतीय जनता पक्ष(BJP), शिवसेना(Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस(NCP), रिपाइं (आठवले गट)(RPI),...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
Gopal Tiwari : धर्मशास्त्रानुसार, अर्धवट बांधलेल्या मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिर उद्घाटन अयोग्य असल्यानेच ‘चारही धामच्या’ शंकराचार्यांनी बहिष्कार टाकणे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट नाही, तर देशाची सभ्यता आणि संस्कृतीसाठी लाजिरवाणे आहे. केंद्रात बसलेले मोदी सरकार स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सत्तेच्या जोरावर दबाव आणून ‘मंदीर न्यास’च्या कामात अवाजवी हस्तक्षेप करीत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश...
पुणे: शाळकरी विद्यार्थ्यांनी साकारलेले रामायणातील भावपूर्ण प्रसंग आणि हजारो अबालवृद्ध पुणेकरांनी केलेला श्री रामाचा जयघोष अशा भक्तिपूर्ण वातावरणात श्रीराम पथकातील ढोल-ताशाचे धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने प. पू. शंकराचार्य विद्यानृसिंहभारती (स्वामी संकेश्वर पीठ) आणि स्वामी महंत 108 श्री. जनेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. (Worship of the instruments of the Shriram team in the chanting...
A vote for Uddhav Thackeray is a vote for those who want to end Hindu Sanatan Dharma
Chandrasekhar Bawankule : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मत म्हणजे हिंदू सनातन धर्म( Hindu Sanatan Dharma) संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असल्याची टीका भाजपचे(BJP)  प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी केली. (A vote for Uddhav Thackeray is a vote for those who want to end Hindu Sanatan Dharma)पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)...
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
A child idol of Sri Ramachandra was revealed : भारताचा स्वातंत्र्यलढा(Freedom Struggle of India) सुरू असतानाच पंडित मदनमोहन मालवीय(Pandit Madanmohan Malviya) यांच्या नेतृत्वाखाली सन १९३० च्या आसपास अखिल भारतीय रामायण महासभा( All India Ramayana Mahasabha )स्थापन झाली व या संघटनेने रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन(Ram Janmabhoomi Liberation Movement) सुरू केले. सन १९४४ मध्ये या संघटनेच्या वतीने अखंड रामचरित...
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Ayodhya's first court case  : अमीर अलीचा (Amir Ali) हल्ला परतवल्यानंतर सन १८५५ पासून अयोध्या(Ayodhya) तशी शांतच होती. परंतु अयोध्येतील बाबरी ढाचा(Babri Dhacha)  हिंदू समाजाला(Hindu Society) सातत्याने अन्यायाची जाणीव करून देत होता. रामलल्ला(Ramlalla) च्या जन्मस्थानी विराजमान होऊ शकत नाही, तेथे मंदिर बांधले जाऊ शकत नाही याचे शल्य हिंदू समाजाला होते, म्हणूनच न्यायालयाच्या माध्यमातून काही करता येईल...