gtag('js', new Date());
पंतप्रधानांच्या ‘डिझाईन इन इंडिया आणि डिझाईन फॉर दी वर्ल्ड’ या भविष्यवेधी संकल्पनेचे डिझाईन समुदायाकडून स्वागत
पुणे- नुकत्याच संपन्न झालेल्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करीत असताना ‘डिझाईन इन इंडिया आणि डिझाईन फॉर दी वर्ल्ड’ या भविष्यवेधी संकल्पनेची मांडणी केली. डिझाईन कम्युनिटीकडून या संकल्पनेचे स्वागत करण्यात आले असून पंतप्रधानांची या क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टी नजीकच्या काळात भारताला जागतिक पटलावर ‘डिझाईन हब’ ही महत्त्वपूर्ण ओळख मिळवून देईल, असे मत डिझाईन कम्युनिटीने...
रामायण, महाभारतकालीन समाज हा आजच्या समाजाहून अनेक अर्थाने उदारमतवादी होता
पुणे- आजच्या काळात रामायण, महाभारतकालीन परिस्थितीवर भाष्य करीत असताना आपण आजच्या समाजाची मूल्ये व नियम त्याला लावता कामा नयेत. ही महाकाव्ये लिहिली गेली तो समाज आजच्या समाजाच्या तुलनेने अनेक अर्थाने अधिक उदारमतवादी होता हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे आहे, असे मत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध लेखक आणि अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांनी व्यक्त केले. पुणे संवाद आणि  अर्क...
दिल्लीत संमेलन; मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बाब
पुणे : दिल्लीत होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्रातील जनतेच्या अभिमानाचा विषय आहे. मराठी भाषेचा उत्सव सुमारे 70 वर्षांनंतर दिल्लीत होत आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेसह मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यास नहार व त्यांचे सहकारी यशस्वी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्लीतील जेएनयू येथे कुसुमाग्रज यांच्या नावे...
देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांची घोषणा
पुणे – विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२४ ची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस,महाराष्ट्र टाईम्सचे पुण्यातील बातमीदार प्रसाद पानसे, मराठी किडा या सोशल मीडिया पेजचे निर्माते  सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर, कोल्हापूर येथील टोमॅटो एफ.एम.च्या कार्यकारी निर्मात्या ...
‘तिरंग्या’ची गरीमा व भाव’ आत्मसात करण्याचा विषय ; बाजारू प्रदर्शन किंवा ‘मार्केटींग’चा विषय नव्हे
पिंपरी - स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांघीं सह पटेल, नेहरू, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, भगत सिंह - राजगुरू आदींच्या नेतृत्वाखालील ‘ब्रिटीश विरोघी दिर्घ कालीन लढ्या नंतर, शेकडोंच्या हौतात्म्या नंतर ‘स्वातंत्र्योत्तर भारताचा’ ऊदय १५ ॲागस्ट १९४७ साली झाला व जगात ‘प्रजासत्ताक भारताचे’ अस्तित्व निर्माण झाले, हे वास्तव नाकारता येत नाही. १९४७ पासून, जगात भारताचे प्रतिनिधीत्व करत असलेला ‘तिरंगा ध्वज’ हा ‘राष्ट्राभिमान,...
लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा
पुणे(प्रतिनिधि)--मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून संघर्ष करत पुढे आलो असून, राज्यातील बहीण, भावांची आपल्याला काळजी आहे. त्यामुळेच आम्ही ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली आहे. मात्र, सावत्र भाऊ त्यालाही खोडा घालण्याचा प्रयत्न करत असून, त्यांची गाठ आता माझ्याशी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱया सावत्र भावांना जोडा दाखवा, असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विरोधकांना दिला.‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण...