पुणे-मुंबई
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: राहुल गांधी यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)— स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर पुणे न्यायालयात बदनामी खटला दाखल झाला आहे. दरम्यान, दोन वेळा समन्स बजावल्यानंतरही राहुल गांधी पुणे न्यायालयात हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट काढण्याची मागणी वकील संग्राम कोल्हटकर यांनी पुणे कोर्टात केली आहे.राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत पुणे न्यायालयात...
पुणे(प्रतिनिधि)--सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे.सरहद संस्थेचे संजय नहार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि सुनिता राजे पवार तसेच संयोजन समितीचे डॉ. सतिश देसाई हे यावेळी उपस्थित होते.नहार म्हणाले,...
News24Pune : महत्वाच्या व्यवहारासाठी आणि ओळखीचा पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या पॅन (पर्मनंट अकाऊंट नंबर) कार्डची रचना आता बदलणार आहे. नवे पॅन कार्ड ‘क्विक रिस्पॉन्स कोड’सह (क्यूआर) असणार आहे. यासाठीच्या प्रकल्पाला 1435 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने नुकतीच मंजूरी दिली आहे. देशातील सर्व प्राप्तीकरदात्यांना हे नवे पॅन कार्ड मोफत मिळणार असले तरी हे नवीन पॅन कार्ड कशासाठी? हे समजून घेणे...
महत्वाच्या बातम्या
रोहित पवार म्हणतात भाजपचाच मुख्यमंत्री होणार : त्यांच्यामते फडणवीस नव्हे तर हे होणार मुख्यमंत्री…
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-मुख्यमंत्री हा भाजपचा झाला तर होईल फक्त देवेंद्र फडणवीस होतील, की महाराष्ट्रातील एक भाजपचा नेता ज्याला २०१९ ला त्याला तिकीट नाकारले तो होईल हे मात्र सांगता येणार नाही असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांचे नाव न घेता तावडे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.रोहित पवार...
पुणे- शहरातील कसबा पेठ परिसरात पुर्नविकासासाठी पाडण्यात आलेल्या वस्तीवर चक्क वक्फ बोर्डानेच दावा केला आहे. न्यायालयातील या वादामुळे २०१६ पासून झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प रखडला असून, हिंदू- मुस्लिमांची तब्बल १३५ कुटुंबे बेघर झाली आहेत.कुंभारवाडा परिसरातील पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुर्नविकासासाठी पाडण्यात आली. नवे घर मिळेल या आशेने २०१६मध्येच १३५ कुटुंबांनी शहरात इतरत्र स्थलांतर केले. मोकळ्या झालेल्या या जागेचा फायदा...
महत्वाच्या बातम्या
राहुल गांधी यांच्या तोंडून महाविकास आघाडीने वीर सावरकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करून दाखवावी- पंतप्रधान नरेंद्र मोदी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—काँग्रेसला केवळ सत्ता हवी आहे. त्याकरीता त्यांनी तुष्टीकरणाचा खेळ खेळला आणि तीच काँग्रेस दलीत, आदिवासी, मागासवर्गीय यांना तोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. ओबीसी, एससी, एसटी यांच्यात वाद निर्माण करून त्यांना कमजोर करून आरक्षण काढण्याचे काम काँग्रेस करेल. त्यामुळे जनतेने सावध राहावे तरच ‘हम एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यामध्ये व्यक्त केले. विदेशी गुलामगिरी मानसिकता असलेल्या...














