gtag('js', new Date());
आंतर-शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल चमकले
पुणे :  सूस येथील ध्रुव ग्लोबल स्कूल ने नुकत्याच संपन्न झालेल्या मुळशी तालुकाच्या जिल्हा परिषद आंतर शालेय विभागीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकले. या मध्ये वेगवेगळ्या शाळांमधील खेळाडूंनी उभ्या केलेल्या तगड्या स्पर्धेच्या दरम्यान ध्रुव ग्लोबल स्कूलने विविध वयोगटांमध्ये पदके मिळवून एक उत्तम खेळाडू म्हणून उदयास आले आहे. अपवादात्मक कौशल्य आणि दृढनिश्चियाचे प्रदर्शन करताना, ध्रुव ग्लोबल...
'ईश्वरपुरम्'च्या विद्यार्थ्यांकडून मुंबई येथे राजभवानात 'नागालँड स्थापना दिवस' साजरा
 पुणे : दरवर्षी एक डिसेंबर हा दिवस आसाम आणि नागालँड स्थापना दिवस या नावाने साजरा केला जातो. या वर्षी रविवार, दि. १ डिसेंबर, २०२४ रोजी मुंबई येथे राजभवानात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवनातील 'दरबार हॉलमध्ये स्थापना दिवसाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.पुणे येथील ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालविणाऱ्या 'ईश्वरपुरम्' या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात पूर्वीचलात सर्वपरिचित...
रक्तदान मानवता धर्म शिकवतो
पुणे- पुणे शहरात ‘रक्ताचा तुटवडा’ असल्याने रक्तदान शिबीर वरदान ठरते आहे मात्र रक्तास जात, पात, धर्म नसल्याने रक्तदानाचे संस्कार मानवता धर्म शिकवत असल्याचे उदगार काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले.महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे नेते, संस्थापक अध्यक्ष स्व. संगण्णाजी धोत्रे व स्व. संजयजी धोत्रे यांचे स्मरणार्थ मॉडेल कॉलनी छ. शिवाजी महाराज नगर येथील ‘एस. एस. धोत्रे...
'बटेंगे - कटेंगे’ची भाषा संविधानाशी प्रतारणा
पुणे - घटनात्मक पदांवरील’ सत्ताधाऱ्यांनी सत्तारूढ होतांना घेतलेली शपथ ही औपचारिकता नसून, संविधानीक प्रजासत्ताक भारताच्या जनतेप्रती घटनात्मक बांधिलकी असल्याचे सत्ताधारी नेते सोईस्कर विसरत असल्याची टिका काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.ते पुढे म्हणाले की, खरेतर निवडणूक काळात, सत्ताकाळात जनतेप्रती केलेल्या कामाचा लेखा - जोखा देण्या ऐवजी.. ‘धर्म - जाती’च्या नांवे ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणे हे संविधान विरोधी...
लोकशाहीचा खून झाला तर राज्य घटनेला अर्थ उरणार नाही
पुणे(प्रतिनिधि) : ईव्हीएममध्ये पोग्रामिंग शक्य आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. भारतात हट्टाने ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जात आहेत. भारतातील लोकशाही टिकावी, ही जगातील लोकशाही प्रेमी नागरिकांची इच्छा आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत आणि निकालाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात संशयाचे वातावरण आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने जनतेमधील संशय दूर केला पाहिजे. लोकशाहीचा खून झाला तर राज्य घटनेला अर्थ उरणार...
‘जीनोम टू ओम’ विज्ञानाकडून मेटासायन्सचे संक्रमण शोधतो
पुणे(प्रतिनिधि)--“आधुनिक आणि तंत्रज्ञानातील नेत्रदीपक प्रगती मुळे आपले जीवन अधिक आरामदायी बनले आहे. परंतु ते अधिक निरोगी किंवा शांततेचे नाही. ‘जीनोम टू ओम’ हे आधुनिक विज्ञानाकडून मेटासायन्सकडे इच्छित संक्रमण शोधून काढतो. जीवनाच्या सर्व पैलूंमधील परस्परसंबंध ओळखून नैतिक आणि आध्यात्मिक अंतदृष्टी यांचे मिश्रण करते. हे सर्वांगीण वैज्ञानिक दृष्टिकोनावर जोर देते.” असे विचार यूजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.एमआयटी...