अन्यायी आणीबाणीला पुरून उरलो हेच समाधान

तब्बल ४५ वर्षे झाली. तेव्हा कळण्याचं फार वय नव्हतं, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादल्याची चर्चा सुरू होती. मी इयत्ता आठवीत शिक्षण घेत होते. वृत्तपत्र आणि आकाशवाणीच्या बातम्यात आणीबाणीचे गोडवे गायले जात होते.  आई आणि दादा या विषयावर चर्चा करत तेव्हा, त्यांच्या  बोलण्यातून काळजी व्यक्त व्हायची. एक दिवस अचानक दाराशी पोलीस आले,  डॉक्टर […]

Read More

आणीबाणीमध्ये संकटात आलेले विचार स्वातंत्र्य

आणीबाणी (Emergency) जाहीर करण्यापाठोपाठ पंतप्रधानांनी विद्युतवेगाने दोन तडाखेबंद कारवाया केल्या. देशभर मिसाखाली प्रमुख विरोधी नेत्यांना पकडले आणि वृत्तपत्रावर सरकारी नियंत्रण आणले. वृत्तपत्रस्वातंत्र्यावर आणीबाणीत प्रथम घाला आला आणि वर्तमानपत्रांच्या या सरकारी मुस्कटदाबीने जनतेला आणीबाणीची प्रखर आणि सतत जाणीव होत राहिली. २६ जून १९७५ पासून या देशात आणीबाणी पुकारून विरोधी पक्ष आणि विरोधी नेते यांच्याशी इंदिराजींनी जी […]

Read More

डिजिटल इंडियाचा उदय: तंत्रज्ञानामुळे भारत कसा बदलत आहे

आपल्या जगण्याच्या, काम करण्याच्या आणि संवाद साधण्याच्या पद्धतींत झपाट्याने क्रांती घडवून आणणाऱ्या तांत्रिक प्रगतीने एकविसाव्या शतकातील शाश्वत आर्थिक विकासाला चालना दिली आहे. भारतात गेल्या काही वर्षांत डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीयरीत्या परिवर्तन झाले आहे. सरकारने डिजिटलीकरण आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराला दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे साध्य झाले आहे. भारतात सध्या इंटरनेटचे 140 कोटी वापरकर्ते आहेत आणि भारत जागतिक पातळीवर इंटरनेटचा […]

Read More

#चराचरात श्रीराम : ‘भोसला`तील देखणी,सुबक `कोदंडधारी श्रीराम मुर्ती`

भोसला सैनिकी विद्यालयाचे संस्थापक स्वातंत्र्यवीर व धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांनी १९३५ ते १९३७ या काळात आनंदवल्ली व नाशिक शहराच्या शिवारात १६० एकर जमीन संपादित केली. धर्मवीर डॉ.मुंजे हे निःसीम रामभक्त होते व म्हणून त्यांनी या परिसराचे `रामभूमी` हे नामकरण केले. तसेच येथे सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभूरामाच्या चरित्राचे अनुकरण करणारे विद्यार्थी `रामदंडी` या नावाने संबोधले. डॉ.मुंजे […]

Read More

चराचरात श्रीराम : गीतरामायण व श्रीपंत महाराज

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवसांचा कालावधी संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव निमित्त रामनवमी  सप्ताह आणि रामनवमी उत्सव म्हणून साजरा केला जातो. रामनवमीच्या निमित्ताने देशभरातील राम मंदिरांमध्ये या निमित्ताने किर्तन व प्रवचने आयोजित केली जातात.  असे उत्साहाचे वातावरण या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसात असते. पण आताच्या आधुनिक युगात कालबाह्य […]

Read More

केशवम स्मरामी सदा परमपूजनीयम !!!

या वर्ष प्रतिपदेला विशेष महत्त्व आहे कारण, परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष शतकी वयाची वाढ नोंदवत आहे. नागपूरच्या सरदार मोहित्यांच्या पडक्या वाड्यात विजयादशमीच्या दिवशी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. किशोर वयाच्या दहा-बारा मुलांना समवेत घेऊन सुरू झालेला संघ आज देशात पण ५५ हजार शाखा व जगभरातील सुमारे ६० देशांमध्ये […]

Read More