कधी कधी वाटतं आत्ता जो निर्णय घेतला आहे तो २००४ सालीच घ्यायला पाहिजे होता- अजित पवार
पुणे(प्रतिनिधि)— विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. असे असतानाही आपण मुख्यमंत्रीपद सोडून देऊया, त्या बदल्यात चार मंत्रीपदं जास्त घेऊ. आपल्याला मुख्यमंत्रीपद नको असे शरद पवार त्यावेळी म्हणाले. मी म्हटलं हे सगळं कठीणच झालं. पण शरद पवारांचा आदेश आम्ही ऐकला. त्यांच्या आदेशांवर कधीही आक्षेप घेतला नाही. परंतु, मला कधी कधी […]
Read More