Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

…अन्यथा ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar–जागावाटपाबद्दल आघाडीत लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा, लोकसभेच्या (Loksabha) सर्व ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahoojan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली. (Otherwise, we are also ready to fight for 48 seats) पुण्यात बोलताना आंबेडकर म्हणाले, मी कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतो. अकोला(Akola), […]

Read More
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका-प्रकाश आंबेडकर

मुंबई– ‘एक राजा बिनडोक आहे’, असे मी म्हणेन आणि दुसरे संभाजीराजे यांनी भूमिका घेतली आहे परंतु, ते आरक्षणापेक्षा इतसर गोष्टींवर भर देत आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर दोन्ही छत्रपतींचे समर्थक आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. दरम्यान,’सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली. त्याचा […]

Read More
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

एक राजा बिनडोक तर दुसऱ्याचे राजाचे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर-प्रकाश आंबेडकर

पुणे(प्रतिनिधी)—एक राजा तर बिनडोक आहे असे मी म्हणेन, दुसरे संभाजी राजे यांनी भूमिका घेतली हे बरोबर असले तरी त्यांचे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर जास्त भर आहे असे दिसते आहे. अशा शब्दांत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता आणि खासदार संभाजीराजे यांचे नाव घेऊन केली. दरम्यान, मराठा आरक्षणाला […]

Read More

अन्यथा १ ऑक्टोबरनंतर उस तोडणी कामगार कामाला जाणार नाहीत

पुणे– वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत पुढाकार घेतला आहे. सहकारी साखर कारखान्यांचे मालक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, उसतोड कामगारांना कामगार म्हणून न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून कारखान्यांचे मालक म्हणून पहिली बैठक बोलवावी आणि उसतोड कामगारांच्या सर्ब बाबी समजून घ्याव्यात अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत […]

Read More

औरंगाबादमध्ये शिवसेना- एमआयएम आमने सामने:ईम्तीयाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्या ‘तू तू – मै मै’

औरंगाबाद – कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आणि प्रार्थना स्थळे खुली करावीत यासाठी मागणी होत असताना त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम आमने सामने आले आहेत. एमआयएमचे खासदार ईम्तीयाज जलील ट्विटरवरून “आज मंदिर कल मस्जिद” अशा आशयाचं ट्विट केलं होत. त्यावरून शिवसेना नेते व माजी खासदार खैरे […]

Read More