महाविकास आघाडी सरकार अनैसर्गिकरित्या निर्माण झाले आहे- हर्षवर्धन पाटील

पुणे–एखादी गोष्ट अनैसर्गिक घडत असेल तर ती फार काळ टिकत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अनैसर्गिकरित्या निर्माण झाले आहे. अंतर्गत कलहामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मतदान […]

Read More