लेखणी सावरकरांची : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी सहित्याचा मागोवा घेणारा कार्यक्रम

पुणे—स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह अंतर्गत महाराष्ट्र शासन पर्यटन महामंडळ,विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकरांच्या समग्र साहित्याचा वेध घेणारा लेखणी सावरकरांची हा कार्यक्रम निवारा सभागृहात २४ मे रोजी सादर करण्यात आला. सावरकरांचे अष्टपैलू आणि प्रज्ञावंत व्यक्तिमत्व त्यांच्या विपुल साहित्यातून प्रकट झालेले आहे याचा पुनःप्रत्यय या कार्यक्रमाच्या […]

Read More

‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू

पुणे – स्वा.सावरकर यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा आढावा, त्यांच्या जीवनातले माहिती नसलेले वैयक्तिक पैलू, सावरकर आणि पत्नी माई सावरकर यांचे नाते, विज्ञाननिष्ठ सावरकरांचा घरात असलेला दृष्टीकोण,त्यांचे हिंदुत्व विचार, हिंदू राष्ट्राची संकल्पना, कवितांचा अर्थपूर्ण आढावा ,महात्मा गांधी आणि सावरकर यांची भेट, असे विशेष प्रसंग पुणे येथे २३ तारखेला झालेल्या ‘स्वतंत्रते भगवती’ या साहित्यिक कार्यक्रमात उलगडले गेले. पुणे […]

Read More

सावरकरांना “स्वातंत्र्यवीर” का म्हणावे ?

नुसते ‘सावरकर ‘ (savarkar) असे म्हणण्याऐवजी “स्वातंत्र्यवीर सावरकर” (swatantryavir savarkar) असे पूर्ण म्हंटले की एक तेजस्वी शब्द आपल्या मुखातून बाहेर पडत आहेत असे भासते व सावरकरांचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो . कारण स्वातंत्र्य व सावरकर हे अभिन्न आहेत , हे दोन वेगळे शब्द भासत असले तरी! जसं आपण सर्वसामान्य मनुष्य श्वास घेतो , […]

Read More
Why was there no discussion on the 'Reservation Resolution' by allowing the opposition to speak?

राज ठाकरे आत्मनिरीक्षण करा अन्यथा..’लोका सांगे ब्रम्हज्ञान’… असे व्हायला नको -गोपाळदादा तिवारी

पुणे– खालच्या पातळींवरील राजकारणावर आसुड ओढणाऱ्या राज ठाकरेंनी दुसऱ्या नेत्यांबद्दल बोलताना आपण स्वतः कोणत्या पातळींवर आहोत याचे देखील आत्मपरीक्षण करावे. अन्यथा “लोका सांगे ब्रम्हज्ञान… असेच  म्हणावे लागेल असा टोला कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासदर्भात केलेल्या […]

Read More

सावरकरांचे मोठेपण मान्य करणे काही लोकांसाठी राजकीय तोटा- शरद पोंक्षे

पुणे–सावरकरांचे मोठेपण मान्य करणे काही लोकांसाठी राजकीय तोटा आहे. हे लोक सावरकरांना विरोध करतात. सावरकरांवरील आक्षेपांना उत्तर देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर विचारांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. डीईएसच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने मृत्युंजयी […]

Read More