कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड

पुणे—कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा सक्‍त सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्‍तिक ठरेल, असेही त्या म्हणाल्या. पुण्यात बालभारतीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रा. गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील काही शाळा […]

Read More

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी समुपदेशक आणि विषय तज्ञांची नियुक्ती

पुणे– दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना प्रश्‍नोत्तरातून संवादाद्वारे मार्गदर्शन व समपुदेशन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने अनुक्रमे 426 तज्ज्ञ समुपदेशक आणि 596 विषय तज्ज्ञांची नियुक्‍ती केली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील शंकाचे निरसन करणे शक्‍य होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहे. […]

Read More