Modi will contest the upcoming Lok Sabha from Pune

मोदी आगामी लोकसभा पुण्यातून लढणार?

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आगामी लोकसभा निवडणूक पुण्यातून लढणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार असल्याचा दावा भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्यांकडून करण्यात आला आहे. (Modi will contest the upcoming Lok Sabha from Pune?) मोदी  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन्हीही राज्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्याचप्रमाणे […]

Read More

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल- चंद्रकांत पाटील

पुणे—पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi )यांनी सर्वसामान्य नागरिकांचं भल केलं आहे. त्यामुळे त्यांना प्रचार करण्याची गरज नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrkant patil ) व्यक्त केला. ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात बोलत होते. सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची स्थिती ही […]

Read More

सुप्रिया सुळे यांचा अभिनव उपक्रम : जनसामान्यांनी विचारलेले प्रश्न मांडले जाणार थेट लोकसभेत

पुणे – समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज देखील संसदीय प्रणालीत बुलंद झाला तरच लोकशाही व्यवस्था चिरंतन राहू शकते. त्यामुळे नागरिकांचे मुद्दे लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रवादी  काँग्रेसच्या नेत्या व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सक्रिय सहभाग आणि संवाद: लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी’ या देशातील पहिल्या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत नागरिकांना आपल्या समस्या किंवा सुचना […]

Read More

येत्या मराठी भाषा दिनीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा : सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

दिल्ली(प्रतिनिधी) – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठी भाषिक प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारसह साहित्य अकादमीकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्या मागणीचा विचार करून येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली. मराठीला […]

Read More

शरद पवार यांनी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना हा सल्ला द्यावा -चंद्रकांत पाटील

पुणे– ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कृषी कायदे संमत झाले, त्यावेळेस माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दिल्लीमध्ये नव्हते. कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे होती, असे वाटत पवारांना वाटते, तर ज्या दिवशी कायदा संमत झाला त्यादिवशी त्याला विरोध करण्यासाठी का होईना, पण सभागृहात उपस्थित असायला हवे होते. त्यांचा आता आडमुठेपणा सुरू आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील […]

Read More