या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे-डॉ. विजय भटकर

पुणे– “ सर्वात प्राचीन भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आज ही येथे ऋषीतुल्य व्यक्तींचा सत्कार होतो. या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे. अशा वेळेस भारतात ऋषीतूल्य व्यक्तींचा सत्कार होणे हे भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. असे विचार जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी मांडले.” शारदा ज्ञान पीठम तर्फे शारदा ज्ञानपीठमच्या […]

Read More

व्हॅलेंटाईन डे स्पेशल:”नातिचरामी”

आज “व्हॅलेंटाईन वीक” सुरू झाला , खरं तर व्हॅलेंटाईन वगैरे आम्हा भारतीयांची संस्कृती नाहीच ,पण या वेस्टन लोकांचे कौतुक करायला हवे … प्रेम व्यक्त करायला असे निरनिराळे दिवस शोधुन काढतात … एक लक्षात घ्यायला हवं त्यांच्यात आणि आपल्यात मुख्य फरक असेल तर तो व्यक्त होण्याचा ….पत्नीला सहजा सहजी चार चौघात हग करण्याची त्यांची संस्कृती पण, […]

Read More