मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले : कधी होणार आगमन?

पुणे— केरळमध्ये २९ मे रोजी प्रवेश झाल्यानंतर ३१ मे रोजी मोसमी पावसाने (मान्सून) अरबी समुद्राच्या बाजूने जोरदार प्रगती करीत कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्याच्या सीमेपर्यंत धडक मारल्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे वेळेअगोदर आगमन होणार या बातमीने बळीराजाबरोबरच उष्णतेने हैराण झालेल्या सर्वांनाच हायसे वाटले होते. परंतु, राज्यातील मान्सूनचे आगमन लांबले आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते […]

Read More

#खुशखबर-मान्सून केरळात दाखल : महाराष्ट्रात या तारखेला होणार आगमन

पुणे— हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळमध्ये नियोजित वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर ( दि. 29 मे) म्हणजे आज केरळमध्ये दाखल झाले आहे. विशेष म्हणजे मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी असलेली अनुकूल परिस्थिति बघता त्याचे  महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत आगमन होणार असल्याची आनंदवार्ता हवामान विभागाने दिली आहे. श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला होता […]

Read More

#दिलासादायक : मान्सून वेळेअगोदरच केरळमध्ये पोहचणार

पुणे–नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) मंदावलेली वाटचाल गुरुवारी (ता. २६) पुन्हा सुरू झाली आहे. अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मॉन्सूनने पुढे चाल करत श्रीलंकेत गुरुवारी मान्सून दाखल झाला. तर आज केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सध्या केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची […]

Read More

अद्वैत सिद्धांताची भक्कम पायावर उभारणी करणारे आद्य श्री शंकराचार्य

केरळमधील कालडी या गावी शिवगुरु आणि आर्यांबा या सत्वशील, तपस्वी आणि शिवभक्त जोडप्याला बरेच वर्षे अपत्यप्राप्ती झाली नव्हती. शिवाच्या आराधनेने त्यांना खूप वर्षांनंतर पुत्रलाभ झाला, अपत्यसुख मिळाले. तीव्र बुद्धिमत्ता आणि विलक्षण स्मृती असलेल्या या पुत्राची, शंकर याची मुंज शिवगुरुंनी त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षीच केली. वयाच्या आठव्या वर्षीच चारही वेदांचे अध्ययन शंकरने पूर्ण केले. वयाच्या बाराव्या […]

Read More