gtag('js', new Date());
पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात मोठी कपात
मुंबई: महाराष्ट्रातील लाखो वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदवार्ता! महावितरण कंपनीने (Mahavitaran Company) दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यानुसार, आगामी पाच वर्षांसाठी घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या वीज दरात कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणकडून वीज दर कपातीचा प्रस्ताव (Electricity Rate Reduction Proposal) सादर झाला...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणीबाणीतील संघर्षगाथा
१९७५ ते १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीला भारतीय इतिहासातील एक 'अंधारमय पर्व' म्हणून ओळखले जाते. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi)  यांनी 'अंतर्गत अशांतते'चे कारण देत देशभरात आणीबाणी(Emergency) जाहीर केली. या निर्णयामागे अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणूक गैरव्यवहारासाठी दोषी ठरवून त्यांचे खासदारपद रद्द करण्याचा दिलेला निर्णय आणि जयप्रकाश नारायण(Jayprakash Narayan) यांच्या नेतृत्वाखालील वाढता देशव्यापी...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
आळंदी, देहू व इतर स्थानावरून पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांबाबत आज मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते, आषाढीच्या यात्रेमध्ये सामील होण्यासाठी गावोगावच्या पालख्या पंढरीच्या वाटेने चालताना दिसतात  व संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती चैतन्य संचारते. परंतु आळंदी व देहू येथून निघणारा दिंडी सोहळा हा कधीपासून सुरू झाला याबाबत मात्र अभ्यासकांमध्ये मतमतांतरे दिसून येतात. संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या आरतीमध्ये आषाढी कार्तिकी भक्तजन येतीl असे म्हणतात,...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाच्या परम पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या पंढरपूर या नगरीचेही महात्म्य निराळेच आहे. पंढरपूर हे कधी वसले गेले किंवा ते कधीपासून अस्तित्वात आहे? याबाबतची उत्सुकता अनेकदा व्यक्त होते.॥ जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ॥असे जरी म्हटले जात असले तरी पंढरपूर हे स्थान इसवीसनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापासून ओळखले जाते, या स्थानाला लोहान क्षेत्र,...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
वारकरी संप्रदायातील आचारधर्म हा तात्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आला आहे, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही, या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी विठ्ठल हेच हरी आणि हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये भेद दूर होऊन समत्वदृष्टी निर्माण झाली आहे....
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
वारकरी संप्रदायाने भक्तीचा महिमा सर्वदूर -सर्वजणांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविल्याचे आज दिसून येते, परंतु या संप्रदायाचा उगम कोणत्या कालखंडात झाला याचा विचार केला तर आपल्याला नक्कीच एक हजार वर्षे तरी मागे जावे लागेल. भक्तीसंप्रदायाचा अभ्यास करणारे श्री. र. रा. गोसावी आपल्या पुस्तकात या संप्रदायाच्या काळाबद्दल आपले मत पुढील प्रमाणे मांडतात, भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते असे मानले जाते....