gtag('js', new Date());
पुणे रेल्वे स्थानकाचा नामांतर वाद : शहरात झळकलेल्या आक्षेपार्ह बॅनरबाजीमुळे मेधा कुलकर्णी भावूक
पुणे(प्रतिनिधि)-- पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मागणीवरून शहरात सध्या राजकीय आणि सामाजिक वाद चांगलाच चिघळला आहे. या नामांतराच्या मागणीला विरोध म्हणून शहरात झळकलेल्या आक्षेपार्ह बॅनरबाजीवर बोलताना खासदार मेधा कुलकर्णी(Medha Kulkarni) भावूक झाल्या, टीका करताना अमर्याद भाषेचा वापर केल्याने त्यांना अक्षरशः रडू कोसळले.नामांतराच्या मागणीला विरोध म्हणून शहरात काही आक्षेपार्ह बॅनर (objectionable...
पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल
पुणे - शिक्षण क्षेत्रातील घटत्या खर्चावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार शिक्षणावरील खर्च कमी करत असल्याचा आरोप करत, यामुळे देशाचा विकास केवळ 'दिवास्वप्न' (Daydream) राहिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनावर (Research in Science and Technology) खर्च कमी झाल्यामुळे भारत महाशक्ती (Superpower) बनण्याच्या स्वप्नापासून दूर जात असून, सरकारची प्राथमिकता...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
श्री नारायण बाबांनी प्रयत्नपूर्वक *सन १६८० मध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला,* परंतु त्याच वेळी शिवाजी महाराजांचे नुकतेच निधन झाले होते व महाराष्ट्रात मुस्लिम आक्रमणाची प्रचंड लाट उसळली होती, त्यामुळे पंढरपूरचा मार्ग हा सुरक्षित वाटत नव्हता. त्यामुळे पालखी समवेत जाणारे टाळकरी व वारकरी यांना सतत भय वाटत होते, अशावेळी श्री नारायण बाबांनी *ज्ञानोबा- तुकाराम पालखीत...
Modi's guarantee
कोल्हापूर: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत हिंदीच्या सक्तीविरोधात मोर्चा (protest against Hindi imposition) काढण्याची घोषणा केली असून, मराठीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी या मोर्चाबद्दल काहीशी वेगळी भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला, ज्यामुळे...
पुणे (प्रतिनिधी) :जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांकडून सामान्यजनांना मिळणारी वागणूक ही सर्वांना माहितच आहे. अशाच एका खासगी कामासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याला अधिकाऱ्यांकडून अपमानजनक वागणूक मिळाली. मात्र, या विषयी भारतीय जनता पक्षाचे महसूल मंत्री चंद्रकात बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली असताना त्यांनी तातडीने दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही अंकुश बसू शकतो या जाणीवेमुळे एक चांगली...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
संत तुकाराम महाराज सन १६४९ मध्ये सदेह वैकुंठगमनाला गेले,श्री तुकोबांचा विरह त्यांचे निकटवर्ती १४ टाळकरी व दिंडीतील वारकरी यांना जाणवत होता. तुकयांचे बंधू कान्होबा हे पुढे प्रथा चालवीत होते, पण तुकाराम महाराजांच्या विरहामुळे त्यांचे कशातच चित्त लागत नव्हते. त्यांनी त्यांच्या हयातीतच या दिंडीची सर्व जबाबदारी श्री तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण बाबा यांचेवर हळूहळू सोपवली. पुढे श्री कान्होबा...