gtag('js', new Date());
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
संत एकनाथ महाराज यांची पालखी स्वातंत्र्योत्तर काळात निर्वेधपणे प्रथम बैलगाडीवरून व नंतरच्या काळात ती रथातून पंढरपूरला येऊ लागली. या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य सप्तमीला होते व एकोणीस दिवसांच्या प्रवासानंतर पालखी पंढरपूरला पोहोचते, ही पालखी इतर पालख्याप्रमाणे वाखरी याठिकाणी संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सामील न होता ती वाखरी विसाव्यापाशी सामील होते. या पालखीचा येण्याचा मार्ग - पैठण...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
श्रीक्षेत्र पैठण हे श्री एकनाथ महाराजांच्या वास्तव्याचे व समाधीचेही पवित्र असे स्थान. पैठण हे गाव सन १३०० पासून सन १९४९ पर्यंत मुस्लिम अमलाखाली होते. पैठण गावातून संत एकनाथ महाराजांची सन १६८० ते १६८५ या दरम्यानच्या काळापासून दिंडी निघून प्रवास करीत प्रथम ती आळंदीस येत असे व तेथून ती दिंडी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या संयुक्त पालखीबरोबर पंढरपुरात येत...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
संत ज्ञानेश्वर - तुकोबारायांचा पालखी सोहळा निघण्यापूर्वी प्रत्यक्ष संत ज्ञानदेवादि भावंडे व इतर संत मंडळी पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी वारीच्या निमित्ताने येत असल्याचे अनेक पुरावे त्यांच्या अभंगातून सापडतात. ज्ञानदेवादि भावंडे व इतर संत मंडळी पंढरीरायाच्या भेटीसाठी पायी वारी करत पंढरपूरात पोहोचण्यापूर्वीच भक्तीचा भुकेला असणारा भगवंत पंढरीराया आतुरतेने या संतांच्या भेटीसाठी पंढरपूरच्या वेशीवर जाऊन वाट पहात उभा असे. ज्ञानदेवादि भावंडे...
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची महापूजा
पंढरपूर(प्रतिनिधि)- आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा (Warkaris) आणि भाविकांचा अलोट जनसागर उसळला असून, संपूर्ण नगरी वैष्णवांच्या मेळ्याने (Vaishnava gathering) फुलून गेली आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या (Vitthal Rukmini) दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. शासकीय महापूजेचा पवित्र मान यंदा नाशिक...
पुणे(प्रतिनिधी)----महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन, विशेषतः वृद्ध, दिव्यांग आणि गर्भवती महिलांसाठी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने एक वातानुकूलित 'ई-बस' मंदिर समितीस प्रदान केली आहे. या 'ई-बस' चे नामकरण 'सहकार भक्ती-रथ' असे करण्यात आले असून, शनिवार, ५ जुलै २०२५ रोजी पंढरपुरात सायंकाळी सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते...
शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांनी अनुभवले प्रेमाचे आणि सन्मानाचे क्षण
पुणे - "फिटे अंधाराचे जाळे.... झाले मोकळे आकाश......." या गीतकार सुधीर मोघे (Sudhir Moghe) यांनी लिहिलेल्या ओळी आज हजारो पुणेकरांच्या साक्षीने जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या दोन कैद्यांनी अक्षरश: प्रत्यक्ष अनुभवल्या.अनिल  आणि सुनील हे दोघेही जन्मठेप शिक्षा भोगत होते. कारागृहात असताना त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांचे सर्व अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण झाले. शिक्षा संपून बाहेर आल्यानंतर काय करावे ते त्यांना...