gtag('js', new Date());
नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. उत्पादन, शेती, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण, हरित-अर्थव्यवस्था आणि भारताची सांस्कृतिक ताकद अशा सात क्षेत्रांवर भर देणारी ‘शक्तीची सप्तधारा’ ही संकल्पना त्यांनी जाहीर केली. भारताने आता मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्या स्वप्नांना वेगाने पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचे मोदी यांनी स्पष्ट...
आरोग्य सेवा प्रशासन एमबीए पुणे
पुणे(प्रतिनिधी)-- भारतातील आरोग्य सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. ज्यामुळे लाखो नोकर्‍या निर्माण होत आहेत. २०३० पर्यंत याची मागणी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. हाच धागा पकडून मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ‘एमबीए इन हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ पाठ्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे. या पाठ्यक्रमाला नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र-शिक्षण...
नक्षलवाद निर्मूलन आणि विकास
पुणे(प्रतिनिधी)- नक्षलवादाचा बिमोड करण्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयित प्रयत्नांचे मोठे योगदान राहिले आहे. सुरक्षा कारवायांसोबतच विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि जनकल्याणाच्या योजनांमुळे नक्षलग्रस्त भागातील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे, असे मत नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले.पुणे संवादतर्फे ‘नक्षलिझम : ए वॉर विदिन’ या परिसंवादाचे आयोजन एस. पी. कॉलेजच्या काकासाहेब चितळे सभागृहात करण्यात...
नवी दिल्ली -भारताच्या संसदेत सध्या 'फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ऍक्ट' (FCRA) कायद्यातील प्रस्तावित सुधारणांमुळे तीव्र पडसाद उमटत असून, गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेल्या या नवीन तरतुदींनी देशाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या कायद्यातील बदलांमुळे केवळ मिझोराम आणि केरळसारखी राज्येच नव्हे, तर ख्रिश्चन समुदायातील काही संस्थांनीही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून, अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेनेही यावर आपली चिंता...
नवी दिल्ली: शिवसेना पक्षचिन्हाचा वाद आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकारक्षेत्रावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गुरुवारी जोरदार हल्ला चढवला . विधीमंडळ पक्षातील फुटीचा अर्थ राजकीय पक्षातील फूट असा मुळीच होऊ शकत नाही, त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणात स्वतःहून अधिकारक्षेत्र गृहीत धरून घेतलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि अधिकारबाह्य आहे, असा युक्तिवाद...
Mohan Bhagwat interview Gen Z education reservation
सूत्रसंचालक : संपूर्ण ॲडव्हायझरी बोर्ड, आमचे आंतरराष्ट्रीय सल्लागार, देशातील आमच्या १.५ लाख शाळा आणि महाविद्यालये, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहत असलेल्या २००० 'जेन झी' (Gen-Z) आणि 'जेन अल्फा (Gen-Alpha) तरुणांच्या वतीने तुमचे मनःपूर्वक स्वागत आणि आमचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल धन्यवाद.नुकताच आपण देशात एक मोठा बदल आणि आंदोलन पाहिले आहे. लोकशाहीमध्ये 'संवाद' (डायलॉग) आणि 'आंदोलन' या दोन अतिशय...