जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’ : सेवाभावी – डाॅ.मंगलाताई

पुण्यातील सुपे मेमोरिअल हॉस्पिटलच्या संचालक आणि सान्वी फर्टीलीटी सेंटरच्या प्रवर्तक डाॅ. मंगला सुपे आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सामाजिक संवेदना जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करताना त्यांनी आपल्या  वैद्यकीय व्यवसायात  सामाजिक जाणीव जागृत ठेवली आणि त्यातून एक एक काम हाती घेतले. वयात येणा-या मुलींसाठी ‘मी किशोरी’ या अभियानात  किशोर वयीन मुलींसाठी शरीर आणि  […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’: धीरोदात्त मृण्मयी परळीकर

गार्गी – मैत्रेयी, राणी चेन्नम्मा – लक्ष्मीबाई, संत बहिणाबाई – कान्होपात्रा यांच्यापासून सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी, कल्पना चावला, पी. टी. उषा अशा अनेकानेक महिलांनी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, क्रीडा, पराक्रम, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या काळात भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भारतमातेच्या या वीरांगना अगणित आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचे स्मरण करीत वर्तमानात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या असामान्य महिलांचा आपण परिचय करून घेऊ या… धीरोदात्त […]

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’ : जिद्दी सविता

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती’ गार्गी – मैत्रेयी, राणी चेन्नम्मा – लक्ष्मीबाई, संत बहिणाबाई – कान्होपात्रा यांच्यापासून सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी, कल्पना चावला, पी. टी. उषा अशा अनेकानेक महिलांनी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, क्रीडा, पराक्रम, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या काळात भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भारतमातेच्या या वीरांगना अगणित आहेत. […]

Read More

#मुळखावेगळी ती : विशेष मुलांसाठी संवाद शाळा चालविणाऱ्या परमेश्वरीताई

गार्गी – मैत्रेयी, राणी चेन्नम्मा – लक्ष्मीबाई, संत बहिणाबाई – कान्होपात्रा यांच्यापासून सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी, कल्पना चावला, पी. टी. उषा अशा अनेकानेक महिलांनी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, क्रीडा, पराक्रम, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या काळात भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भारतमातेच्या या वीरांगना अगणित आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचे स्मरण करीत वर्तमानात  […]

Read More

एक प्रयत्न शुद्ध मराठीसाठी!!!

मराठी असे आमुची मायबोली ही ओळ अनेक वर्षांपूर्वी लिहिली गेली. त्यापूर्वीही मराठी भाषा अस्तित्वात होतीच! मग हे लिहिण्याचे कारण काय असावे? ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे विवेचन मराठीतच केले. तीसुद्धा मराठीच! पण आज या ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेतील ओव्या पुन्हा मराठीतच समजून द्याव्या लागतात, याचे एक कारण “भाषा प्रवाही आहे असं म्हटलं जातं” हे असू शकेल. भावार्थ दीपिकेमधील ओव्यांमधे […]

Read More

सावरकरांना “स्वातंत्र्यवीर” का म्हणावे ?

नुसते ‘सावरकर ‘ (savarkar) असे म्हणण्याऐवजी “स्वातंत्र्यवीर सावरकर” (swatantryavir savarkar) असे पूर्ण म्हंटले की एक तेजस्वी शब्द आपल्या मुखातून बाहेर पडत आहेत असे भासते व सावरकरांचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो . कारण स्वातंत्र्य व सावरकर हे अभिन्न आहेत , हे दोन वेगळे शब्द भासत असले तरी! जसं आपण सर्वसामान्य मनुष्य श्वास घेतो , […]

Read More