नितीश कुमारांचे भाजपशी काडीमोड घेण्यामागे खरे कारण काय? सुलतान गंजचा कोसळलेला पूल की बिहार जमुई मध्ये सापडलेली सोन्याची खान?

नवी दिल्ली: नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत राजदबरोबर (राष्ट्रीय जनता दल) युती करून आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी अचानक एनडीएला रामराम का ठोकला? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहे. बिहारमधील या राजकीय भूकंपामागे गेल्या १२ वर्षातील एकच गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. […]

Read More
The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents

हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं

पुणे—बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर गंगा नदीमध्ये 100 पेक्षा जास्त मृतदेह तरंगताना आढळल्याणे खळबळ उडाली आहे. येथील घाटावर रोज १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र सरणासाठी लाकूड अपुरे पडते. त्यामुळे गंगा नदीतच मृतदेह फेकण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेवरून […]

Read More