कोरोना काळात जिओची दमदार कामगिरी:बीएसएनएलने गमावले 50000 ग्राहक

मुंबई–कोविड १९ मध्ये सर्व जगाला फटका बसला असताना जिओने मात्र दमदार कामगिरी नोंदवून महाराष्ट्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे तर बीएसएनएलने 50000 ग्राहक गमावले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात ट्राय ने प्रसिद्ध केलेल्या मोबाइल सबस्क्रिप्शनच्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये जिओने सर्वाधिक 7 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. घसरणानंतरही व्होडाफोन आयडिया महाराष्ट्रात 3.60 कोटी ग्राहकांसह पहिल्या क्रमांकावर […]

Read More