भारताची लोकसंख्यांच देशाला तारेल आणि भारत विश्वगुरू बनेल- डॉ.किरण ठाकूर
पुणे- “आतंकवादांचा (terrorism) कोणीही बळी ठरू नये यासाठी देशभक्ती( Patriotism) महत्वाची आहे. २१ वें शतक महिलांचे असून भारताची लोकसंख्यांच (India’s Population) देशाला तारेल आणि भारत विश्वगुरू( Vishwaguru) बनेल. त्यासाठी सर्वांना शिक्षणासाठी प्रचंड कष्ट घ्यावे.” असे आव्हान ६व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे((() अध्यक्ष डॉ.किरण ठाकूर (Dr. Kiran Thakur) यांनी केले. (India’s population will grow the country and […]
Read More