अन्यथा १ ऑक्टोबरनंतर उस तोडणी कामगार कामाला जाणार नाहीत

पुणे– वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत पुढाकार घेतला आहे. सहकारी साखर कारखान्यांचे मालक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, उसतोड कामगारांना कामगार म्हणून न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून कारखान्यांचे मालक म्हणून पहिली बैठक बोलवावी आणि उसतोड कामगारांच्या सर्ब बाबी समजून घ्याव्यात अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत […]

Read More