अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये तीन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या जसवंत सिंह यांना का काढून टाकण्यात आले होते पक्षातून?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे आज सकाळी निधन आले. भारतीय लष्करात देशसेवा केल्यानंतर सुरुवातीला जनसंघ आणि नंतर भाजपमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द ही महत्वपूर्ण ठरली. जसवंतसिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र, संरक्षण आणि वित्त असे तीन महत्त्वाची खाती सांभाळली. कधी ते लोकसभेचे तर कधी राज्य सभेचे ते सदस्य होते. असे असताना त्यांना […]

Read More