राज्यपालांच्या वादग्रस्त भूमिकेवर काय म्हणतायेत घटनातज्ञ आणि कायदेतज्ञ?

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरातील मंदिरे उघडी करावीत अशी मागणी करणारे पत्र लिहिले. पत्रामध्ये मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे असे राज्यपालांनी पत्रात म्हटल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना खरमरीत पत्र लिहून माझ्या […]

Read More