काश्मीरचा नवा अध्याय: जम्मू – काश्मीरचे अनेक शेतकरी आणि उद्योजकांचे नवनवीन प्रयोग

काश्मीरचा नवा अध्याय: जम्मू – काश्मीरचे अनेक शेतकरी आणि उद्योजकांचे नवनवीन प्रयोग पुणे–गेल्या वर्षी केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक शेतकरी आणि उद्योजक नवनवीन प्रयोग करत असून, त्याला पुणेकरांची देखील साथ मिळत आहे. पुण्यातील काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला असून, नुकतेच सेंटर फॉर स्ट्रॅटेजीक रिसर्चच्या वतीने करण्यात आलेल्या […]

Read More