#Uday Samant: मनोज जरांगे पाटील आणि अजय महाराज बारसकर वादात सरकारला खेचू नये – उदय सामंत
#Uday Samant : “राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी(Maratha Reservation) योग्य काम केले आहे. अवघ्या तीन महिन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) आणि त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारसकर(Ajay Maharaj Baraskar) यांचा वैयक्तिक वाद आहे. यात सरकारला ओढू नये, सरकारने एवढे चांगले काम केलेले असताना सरकारला बदनाम करु नये”, अशी […]
Read More