रस्ते विकासाची पायाभरणी
कोरोना सोबतच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वादळे अशा अनेक नैसर्गिक संकटांनीही महाराष्ट्रात थैमान घातले. या सर्व परिस्थितीचा महाराष्ट्राच्या समाज जीवनावर, अर्थकारणावर गंभीर प्रतिकूल परिणाम झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील राज्यसरकारने ही संपूर्ण परिस्थिती सामंजस्याने व सक्षमतेने हाताळली. त्याचबरोबर रस्ते विकासावर भर देण्यात आला आहे. अशोक चव्हाण मंत्री, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मागील दोन […]
Read More