पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत- शरद पवार

पुणे- पाकिस्तानमध्ये ज्यांना पाकिस्तानी सैन्याची मदत घेऊन सत्ता काबिज करायची आहे आणि त्यासाठी जे राजकारण करतात तेच दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पाकिस्तानमधील सामान्य नागरिक भारताचे शत्रू नाहीत असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्वधर्मीय ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर […]

Read More