या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे-डॉ. विजय भटकर

पुणे– “ सर्वात प्राचीन भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आज ही येथे ऋषीतुल्य व्यक्तींचा सत्कार होतो. या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे. अशा वेळेस भारतात ऋषीतूल्य व्यक्तींचा सत्कार होणे हे भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. असे विचार जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी मांडले.” शारदा ज्ञान पीठम तर्फे शारदा ज्ञानपीठमच्या […]

Read More