खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात

पुणे—राज्यसभेचे खासदार आणि कॉँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोना मुक्त झाले आहेत. तब्बल 19 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. 23 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत: […]

Read More

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत?

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उच्छाद मांडला आहे. देशातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक राज्यांनी आपापल्या पातळीवर लॉकडाऊन लावला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. मात्र, लसीची पाहिजे त्या प्रमाणात उपलब्धता नाही. त्यातच देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे बोलले जात आहे. ऑक्सीजनचा, व्हेंटीलेटरचा, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा […]

Read More

राजीव सातव यांचा उपचाराला चांगला प्रतिसाद : प्रकृतीत सुधारणा

पुणे: राज्यसभेचे खासदार आणि कॉंग्रेसचे नेते राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर येथील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. 22 एप्रिलपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 45 वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस […]

Read More

युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं- संजय राऊत

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यापासून भाजपचा विरोधक असलेला कॉंग्रेस पक्ष संघटना पातळीवर खिळखिळा झाला असून सैरभैर झाल्याचे दिसते आहे. कॉंग्रेस पक्षाकडे युपीएचे नेतृत्व आहे. परंतु, कॉंगेस पक्षच सैरभैर झाल्याने आणि सक्षम नेतृत्व नसल्याने युपीएचा पाहिजे तसा प्रभाव राहिलेला नाही. कॉंग्रेसच्या प्रभारी  अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद आहे. […]

Read More

देशात आणीबाणी लावणं चूक होती – राहुल गांधी यांची कबुली

दिल्ली(ऑनलाइन टीम)—दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ दरम्यान २१ महिने आणीबाणी लावली होती. त्यानंतर देशावर लादलेल्या आणीबाणीविरुद्ध देशात सर्व विरोधी राजकीय पक्षांबरोबरच सर्वच क्षेत्रात संताप व्यक्त केला होता आणि देशात मोठे जनआंदोलन झाले होते. त्यामुळे त्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाला […]

Read More

‘हम दो हमारे दो’चा नारा,राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी -रामदास आठवले

पुणे–‘हम दो हमारे दो’चा नारा, राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न करून’ हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने करावे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीत सुरूर असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, अदानी आणि अंबानी या विषयांशी संबंध नाही . ते […]

Read More