आणि चौदार तळे अखेर चवदार झाले,समरसतेचे साक्षीदार झाले

जीवन संघर्ष कशाला म्हणतात? हे खरच खर्‍या अर्थाने बाबासाहेबांच्या जीवनाच्या अभ्यासातून समजते. . बाबासाहेब हे जीवंत आग होते. धगधगता ज्वालामुखी होते, त्यांनी जेथे जेथे पाय ठेवला तेथील मातीचासुद्धा कण न कण पेटून उठत होता तथे जीवंत माणसाची ती काय कथा. म्हणून चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित व एकूणच भारतीय सामाजिक चळवळीत सर्वात जास्त महत्त्व आहे. त्या […]

Read More