भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत ?- राजू शेट्टी

पुणे–केंद्र सरकारने २०१३ साली आणलेल्या भुमिअधिग्रहण कायद्यातील दुरुस्तीला विरोध असतानाही महाविकास आघाडीच्या सरकारने दोन अध्यादेशांद्वारे कायद्यात दुरुस्ती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसानभरपाई मिळत नसून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या तसेच किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा याची सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पत्रकार […]

Read More