जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे आणि मग आम्हाला सल्ले द्यावेत- चंद्रकांत पाटील

पुणे(प्रतिनिधी)—पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार करता मतदारांशीसंपर्क महत्त्वपूर्ण असून, दिवाळीनंतरचे 12 दिवस पक्षातीलसर्वांनी प्रचाराकरिता पूर्ण वेळ दिला पाहिजे. मतदान टक्केवारी वाढवणे, बोगस मतदान राखणे, याकरिता वेळ पडल्यास संघर्ष करणाऱया टग्या कार्यकर्त्यांना बूथ केंद्रावर बसवले पाहिजे,अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीपुणे पदवीधरसाठी गुरुवारी आपली रणनीती स्पष्ट केली. जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेले आधी पचवावे […]

Read More

लोकशाहीसाठी कुटुंब किंवा कुटुंबातील पक्ष हा सर्वात मोठा धोका – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–भारतीय जनता पक्षाने  बिहार विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत यश मिळविले आहे. हे यश साजरे करण्यासाठी बुधवारी सायंकाळी भाजपा मुख्यालयात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या या विजयी उत्सवाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना […]

Read More

बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘जंगलराज’शब्द्प्रयोगाची चर्चा: काय आहे या शब्दामागचा इतिहास? कोणी केला पहिल्यांदा हा शब्दप्रयोग?

पाटना(ऑनलाईन टीम)—बिहारच्या निवडणुकीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. भाजप-जेडीयुच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल यूनाइटेडचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत ‘जंगलराज’ या शब्दाचा अनेकदा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी तर भाषणामध्ये आपल्या नेहेमीच्या शैलीत तेजस्वी यादव यांचे नाव न घेता जनतेला संबोधताना ‘जंगलराज […]

Read More

अखेर नाथाभाऊंचा भाजपला रामराम : राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जयंत पाटील यांची घोषणा

मुंबई- नाही- हो, आज नाही वेळ आल्यावर सांगतो असे म्हणत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश लांबणीवर पडलेल्या भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली . शुक्रवारी दुपारी दोन वाजता ते राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून […]

Read More

राम मंदिर भूमिपूजनासाठी पुण्यातून एक किलो चांदीची शिला

पुणे–अयोध्येत दिनांक ५ ऑगस्ट रोजी होणार्या ऐतिहासिक राममंदिर भूमिपूजनासाठी पुणे शहर भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते नवीन सिंग यांच्या माध्यमातून चांदीची एक किलो वजनाची शिला आज अयोध्येकडे रवाना करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या शिलेचे विधिवत पूजन करण्यात आले. संतोष खांदवे, नवीन सिंग, बापू खरात, मिलिंद गायकवाड, मोहनराव शिंदे सरकार, बाळासाहेब थोरवे, प्रेम […]

Read More