आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही – पृथ्वीराज चव्हाण

पुणे(प्रतिनिधि)– मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे परंतु,आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही. आरक्षण ज्या दिवशी मिळेल त्यादिवशी अवश्य फायदा घ्या पण त्याला वेळ लागणार असेल तर पुढे काय? त्यामुळे सगळ्या मुलांनी आरक्षण मिळण्याची वाट बघू नये, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज […]

Read More

मनसे – संभाजी ब्रिगेड यांच्यात या कारणावरून वाद पेटला

पुणे-मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. तर राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांच्या टीकेला मनसे शहराध्यक्ष […]

Read More