पीक विम्याचा बीड पॅटर्न राबवणे म्हणजे “चोर चोर मौसेरे भाई” – डॉ. अनिल बोंडे

पुणे– पीक विम्याचा बीड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. मात्र, हा पॅटर्न राबवणे म्हणजे, “चोर चोर मौसेरे भाई” अशी टीका भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली. आमचा या पॅटर्नल पूर्ण विरोध असल्याचेही ते म्हणाले. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]

Read More