‘हम दो हमारे दो’चा नारा,राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी -रामदास आठवले

पुणे–‘हम दो हमारे दो’चा नारा, राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न करून’ हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने करावे, असा सल्ला केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीत सुरूर असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, अदानी आणि अंबानी या विषयांशी संबंध नाही . ते […]

Read More