तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी केव्हाही पडू शकते

पुणे- “युक्रेन मध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकून पडणे, धर्म आणि वर्चस्व सिद्ध करण्यावरून देशा देशात निर्माण होणार्‍या युद्धजन्य स्थितीमुळे तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी केव्हाही पडू शकते. या वरुन हे सिद्ध होते की धर्म हा माणसाला वाचवूच शकत नाही. अशा वेळेस विश्वशांतीच्या ध्यासाने पेटलेल्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित ग्रंथ मानवजातीला नक्कीच नवी दिशा देईल.” असे विचार ज्येष्ठ लेखक […]

Read More

महात्मा गांधींचे विचार हा चमत्कार नव्हे तर तो अनुभवण्याचा, आचारणाचा विषय आहे- डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे–महात्मा गांधी यांचा मोहनदास करमचंद गांधीपासून सुरू झालेला प्रवास हा महात्मा पर्यंत पोचला. या प्रवासात एक गोष्ट स्पष्ट जावणते की महात्मा हा उशिरा जन्माला आलेला आहे. हा संपूर्ण प्रवास जाणिवांचा, विचारांचा, अनुभवांचा प्रवास आहे. आजच्या वातावरणात देशात परदेशात कुठेही गांधींच्या अहिंसेच्या विचारांची दखल ही शांतता देऊन जाते. त्यामुळे महात्मा गांधींचे विचार हा चमत्कार नव्हे तर […]

Read More