Appeal of Sarsangh leaders to strengthen social harmony

सामाजिक सलोखा मजबूत करण्याचे सरसंघचालकांचे आवाहन

जम्मू, 14 ऑक्टोबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवारी संघ स्वयंसेवकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी, सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी आणि भारतातील पारंपारिक कुटुंब व्यवस्था मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तीन दिवसांच्या जम्मू दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी डॉ मोहन भागवत यांनी संघ परिवारातील विविध संघटनांच्या समन्वय बैठकीला संबोधित केले.संघ परिवारातील 38 संघटनांचे 105 स्वयंसेवक या […]

Read More