काश्मिरी पंडीतांची हत्या ‘भाजप सत्ताकाळातच’ : गोपाळदादा तिवारी
पुणे – काश्मिरी पंडीतांचे विस्थापन झालेल्या १९९० साली, “भाजप पाठींब्यावरच” पंतप्रधान व्हीपी सिंग सरकारची सत्ता देशात होती, हे देशवासियांना स्मरण देणे गरजेचे असुन, ‘काश्मिर मधील लोकनियुक्त सरकार’ केंद्राने बरखास्त करून, राज्यपाल श्री जगमोहन यांचे माध्यमातून ‘राष्ट्रपती राजवट’ लागू केली होती, हे सत्य लोकांपुढे येणे गरजेचे असल्याचे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले […]
Read More