छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला – विष्णू कोकजे

पुणे – “लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडणारे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारत देश हिंदू बहूल राहिला आहे, कारण अनेक देशांवर झालेल्या इस्लामिक आक्रमणामुळे ते देश मुस्लिम देश झाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन माजी न्यायमूर्ती व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले. ज्येष्ठ शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या “छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर…” या […]

Read More