धक्कादायक: उतारवयात जेष्ठांमध्ये विभक्त होण्याचे प्रमाण वाढले : काय आहेत कारणे?

पुणे—आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहचल्यानंतर पती-पत्नीची एकमेकांना साथ- सोबत असेल तर जीवन सुखकर होते असे म्हणतात. अनेकवेळा दोघांपैकी एक जीवनसाथीने अर्ध्यावरती साथ सोडून या जगाचा निरोप घेतला असेल तर उतार वयात सोबती असावा म्हणून या वयातही लग्न केल्याची अनेक उदाहरणे समाजात आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, असे असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आता अशा उतारवयातील […]

Read More

लॉकडाऊननंतर एका वर्षाच्या कालावधीत घटस्फोट, बालविवाह आणि बाल अत्याचारांमध्ये वाढ :काय आहेत कारणे?

पुणे- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मागच्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या कालावधीत कोरोनाचा परिणाम होऊन अनेक घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात या एक वर्षात कौटुंबिक कलहात वाढ झाली असून या एका वर्षात  पुणे जिल्ह्यात 1192 जणांनी कौटुंबिक न्यायालयात, घटस्फोटासाठी […]

Read More