गीता आणि दासबोध

प्रवृत्ती आणि निवृत्तीचा सुंदर समन्वय भगवद्गीता हा “जीवन ग्रंथ” असून तो नुसता पाठांतरासाठी अथवा शाब्दिक अभ्यासासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे . त्यातील जीवन तत्वज्ञान “कालातीत” असून , मनुष्यजन्माच ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही दृष्टीने सर्वार्थाने कल्याण करणारे आहे . भगवंतांनी श्रीकृष्ण अवतारात सांगितलेल्या या तत्वज्ञानाच्या आधारावरच संतांचे ग्रंथ आणि त्यातील तत्वज्ञान असल्यामुळे ते सुद्धा […]

Read More