२०२४ ची निवडणूक देशाची वाटचाल स्पष्ट करणारी असेल-योगेंद्र यादव

पुणे- चोर दरवाजाने देशात पुन्हा एकदा कृषी कायदे आणण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा थेट आरोप संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक व जय किसान आंदोलन स्वराज्य इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. हमीभावाचा कायद्यासाठी पुढील आठवडाभर जनजागरण करणार असून, आगामी काळात या मुद्दय़ावर लढा देण्याचा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला. याबाबत बोलताना यादव म्हणाले, […]

Read More

राजू शेट्टी म्हणतात हे तर घडवून आणलेलं षडयंत्र

पुणे- प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेलं वाहन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून उद्योगपति अंबानी आणि अदानी हे आंदोलक शेतकरी आणि विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय रंग प्राप्त झाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी , […]

Read More

टूलकीट नंतर आता दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या ‘गो बॅक मोदी’ ट्वीटनं खळबळ.. कोण आहे ही अभिनेत्री?

चेन्नई- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत या मागणीसाठी जवळ-जवळ अडीच महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन विविध कारणांनी गाजत आहे. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे, तर केंद्र सरकारवर विविध क्षेत्रातून टीकाही केली जात आहे. मध्यंतरी पर्यावरणवादी युवा कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने हिने टूलकीट प्रसिद्ध केल्याने खळबळ उडाली आणि […]

Read More

‘नजरें मिलाके खुद से पूछो- क्यों?’ का म्हणाली असं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

नवी दिल्ली- केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये जवळजवळ अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, कलाकार,खेळाडू अशा विविध क्षेत्रातील मंडळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. काहीजनांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे तर काहींनी हे षड्यंत्र असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही आता यामध्ये उडी […]

Read More