अभिमानाला धक्का न लागता करावं लागेल जोडण्याचं काम – अभय फिरोदिया

पुणे– हजार वर्षांपूर्वीचा भारताचा इतिहास पाहिला धर्मावर आधारित इथं लढाई झाली नाही, पण मधल्या काळात काळात काही मतभेद निर्माण केले गेले किंवा ते जाणूनबुजून निर्माण केले जात आहेत. मतभेदामुळे अभिमानाला धक्का लागून अहंभाव उफाळून येतो. मतभेद संपवायचे असतील, तर आपल्या मूळ जोडण्याच्या भारतीय परंपरेचं काम वाढवावं लागेल, असं मत ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया (Abhay Firodiya) […]

Read More