पंतप्रधान मोदी उद्या देहू दौऱ्यावर : मोदींच्या पगडीवर लिहिलेल्या ओवीवरून वाद

पुणे–पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (मंगळवार) देहू दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, देवस्थान संस्थेतर्फे मोदींच्या स्वागतासाठी डिझायनर पगड्या तयार करण्यात आल्या असून या पगडीवर लिहिलेल्या ओवीवरून आता वाद निर्माण झाला होता मात्र, त्या ओवीत बदल केल्यानंतर हा वाद शमला आहे. याआधी […]

Read More

भंगाराच्या दुकानातून ११०५ काडतुसं जप्त :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे– एका भंगाराच्या दुकानातून तब्बल ११०५ काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या काडतूसाची किंमत १ लाख ६५ हजार ९०० रुपये आहे. याप्रकरणी दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज (३४, रा. पर्वती दर्शन, जनता वसाहत, पुणे. मुळ रा. मंगलपूर, उत्तरप्रदेश) या भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आली […]

Read More

‘आकडो से पेट नही भरता, जब भूक लगती है तो धान और रोटी लगती है’ : सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना करून दिली स्व. सुषमा स्वराज यांच्या वाक्याची आठवण

पुणे- -आज देशात एक नव्हे, दोन नव्हे तर चार पटीने महागाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज मला कै. सुषमा स्वराज यांची आठवण होत आहे. तेव्हाही त्यांचे भाषण भावलं होत आणि आजही ते भाषण भावत आहे. त्यांनी आमच्या सरकारला विचारलं होत की, ‘आकडो से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान और रोटी लगती […]

Read More

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा:सर्व कॅबिनेट मंत्र्यांनीही दिले राजीनामे

नवी दिल्ली- गंभीर आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या आणि आणीबाणीचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी रविवारी 3 एप्रिल रोजी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. राजीनाम्याच्या यादीत पंतप्रधानांचे पुत्र नमल राजपक्षे यांच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान,श्रीलंकेचे पंतप्रधान (Sri Lanka PM Resigns ) महिंद्रा राजपक्षे (Mahindra […]

Read More

पंतप्रधान राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत : नरेंद्र मोदींच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे–पंतप्रधान म्हणून देशाचे पालक म्हणून काम करायचे ते क्षुद्र राजकारणासाठी महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. आपल्या महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. त्यांना सद्बुद्धी देऊन रयतेचे कल्याण करण्यासाठी प्रेरित करा. खरा राजधर्म शिकण्याची संधी देण्यासाठी माफ करा असे गाऱ्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी महाराज यांच्यापुढे मांडण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाराष्ट्राने देशात कोरोना […]

Read More

बाबांनो, माझी विनंती आहे.. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे… का म्हणाले असे अजित पवार?

पुणे -कोरोनाच्या गर्दीवरून अजित पवारांनी नागरिकांना सुनावलं. बाबांनो, माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मला म्हणाले, की मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये […]

Read More