भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातींचे योगदान

आपण सर्व भारतीय, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन 74 वर्षे पूर्ण होऊन अमृतासम अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहोत. याचा सर्वांना आनंद होत आहे. कारण गुलामगिरी कोणालाच आवडत नाही. देशावर अनेक वेळा स्वार्‍या झाल्या. अतोनात लुबाडणूक झाली. तरीही ताठ मानेने येथील लोक उभे आहेत. ते येथे रुजलेल्या संस्कृतीमुळे, आपलेपणामुळे. पण देशाला स्वातंत्र्य हे आपलेपणा किंवा दान म्हणून […]

Read More