स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व समाजासाठी आदर्श पुरुष- चंद्रकांत पाटील

पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. ते संपूर्ण समाजासाठी एक आदर्श पुरुष होते. आपल्या रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्याकाळात त्यांनी जातीनिर्मुलनाचे मोठे आणि अतिशय महत्त्वाचे काम केले, त्यांचे हे कार्य नव्या पिढीसमोर आले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.‌चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे […]

Read More

समाजसेवेसाठीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने जनकल्याण समिती सन्मानित

पुणे– स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा शौर्य पुरस्कार हुतात्मा कर्नल बी संतोष बाबू यांना मरणोत्तर तर समाजसेवेसाठी पुरस्कार रा.स्व.संघ  जनकल्याण समिती, पुणे महानगराला प्रदान करण्यात आला आहे. शुक्रवार,२८ मे २०२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीदिनी या दोन्ही पुरस्कारांचा ऑनलाईन वितरण समारंभ झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार हा गलवान घाटीत […]

Read More

सावरकर समजून घेताना :भाग-३ अस्पृश्योद्धारक : वि. दा. सावरकर

[ सदर विषयास प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, या लेखातील किंवा लेखमालेतील अन्य कोणत्याही भागामध्ये केलेला, *अस्पृश्य किंवा पूर्वास्पृश्य* असा उल्लेख हा त्याकाळातील प्रचलित संकल्पनांना अनुसरून केलेला असून, स्वातंत्रोत्तर काळामध्ये संविधानात नमूद केल्याप्रमाणे, आता कोणीही अस्पृश्य नाही. आमची देखील हीच धारणा आहे. केवळ हिंदूच नव्हे तर विश्वातील कोणताही मनुष्य, जात, वर्ण, वंश, […]

Read More

सावरकर समजून घेताना भाग 2 (पूर्वार्ध): वि. दा. सावरकर – माफीवीर की राष्ट्रवीर

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे काही अनेक, गलिच्छ, बिनबुडाचे, हास्यास्पद आरोप होतात त्यातील एक आरोप म्हणजे, अंदमानातून सुटका होण्याकरता त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि म्हणून सावरकर हे राष्ट्रवीर नसून माफीवीर आहेत. हा बिनबुडाचा आरोप कसा योग्य आहे हे दाखवण्याकरता, सावरकरांनी इंग्रज सरकारकडे केलेल्या आवेदन पत्रांचा आधार घेतला जातो आणि सावरकर हे कोणी सिंह नसून ते एक […]

Read More

सावरकर समजून घेताना भाग १- सशस्त्र क्रांतिच का ?

राज्यक्रांती करण्याचे अन्य मार्ग उपलब्ध असताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना सशस्त्र क्रांतिकारी व्हावे असे का वाटले असेल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या भागातून आपण करणार आहोत. तसेच त्यांचे क्रांतिकार्य करतानाचे धोरण, भूमिका आणि भावना यांचाही विचार या भागातून करूया. साधारणपणे वयाच्या १५ व्या वर्षी, सशस्त्र क्रांतीची शपथ बाल विनायकाने घेतली होती हे आपण जाणतोच. वास्तवात; कोणताही क्रांतिकारक […]

Read More