तब्बल ३८ वर्षांनी सह्याद्री विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमिलन सोहळा

संगमनेर -मित्रत्वाचे ऋणानुबंध, गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यात सामाजिकतेचे भान जपत दहावीतील वर्गमित्र तब्बल ३८ वर्षांनी एकत्र आले. एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात त्यांनी गप्पाटप्पा करीत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. संगमनेर (जि. अहमदनगर) येथील सह्याद्री विद्यालयातील १९८३ मध्ये दहावीत असलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा नुकताच पार पडला. संगमनेर येथील ‘हॉटेल ग्रेप्स’ येथे हे स्नेहमिलन पार पडले. या शाळेचे […]

Read More