सामाजिक समरसतेसाठी वरदान : सवर्ण आरक्षण

गरिबीपेक्षा मोठा शाप नाही असे म्हणतात. गरीबी ना जात पाहते, ना धर्म मागासलेपणाच्या मुळाशीही गरिबी आहे. केंद्राच्या पुरोगामी आणि संवेदनशील सरकारने समाजाचे हे सत्य ओळखले आणि 2019 मध्ये घटना दुरुस्ती विधेयक आणून देशातील गरीब उच्चवर्णीय आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, ज्यामुळे मागासलेल्या उच्च जातींना सामाजिक न्यायाचा आधार मिळेल. हा निर्णय आर्थिक समतेच्या दिशेने टाकलेले तसेच जातीय […]

Read More

सीमावर्ती भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढत चाललेले असंतुलन देशाच्या ऐक्यास, अखंडतेस आणि सांस्कृतिक ओळखीचा विचार करता गंभीर संकटाचे निमित्त होऊ शकते- सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत

हे वर्ष आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ७५ वे वर्ष आहे. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आम्ही स्वतंत्र झालो. आम्ही आमच्या देशाला पुढे नेण्यासाठी आमच्या देशाची सूत्रे आमच्या हाती घेतली. ‘स्वाधीनता’ ते ‘स्व-तंत्रता’  या आमच्या प्रवासाचा तो प्रारंभ बिंदू होता. आम्हाला एका रात्रीत  स्वातंत्र्य मिळाले नाही हे आम्ही सर्व चांगल्या प्रकारे जाणतो. स्वतंत्र भारताचे चित्र कसे असेल, […]

Read More