डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेही संतविचारांचे पाईक : लक्ष्मीकांत खाबिया

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने 1920 मध्ये सुरू झालेल्या मुकनायक या पाक्षिकात जगत्‌‍गुरू तुकाराम महाराज यांची ‘काय करू आता धरुनिया भीड नि:शंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित’ तर 1927 साली स्वत: सुरू केलेल्या बहिष्कृत भारत या पाक्षिकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची ‘आता कोंडद घेऊनि हाती आरूढ […]

Read More